snjay gandhi niradhar pention v shrvan bal yojana - mandhan vadh संजय गांधी व श्रवण बाळ योजेच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्यात आली आहे. सदर योजना ही ६५ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्यता प्रदान करण्या साठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. या योजनांन द्वारे राज्यातील कमी उत्पन्न असेल्या, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, वंचित नागरिक, निराधार नागरिक, सामान्य गरीब हालाखीच जीवन जगत असेलेले नागरिक यांचं जीवनमान सुधारणे, त्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, त्यांना समाजात मानाने जगता यावं हा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी संजय गांधी व श्रवण बाळ योजनेच्या माध्यमातून शासन प्रयत्न करत आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना अनुदान दिले जाते. या अगोदर दर महा १०००₹ नागरिकांना वृद्धापकाळात मानधन दिले जात. निविन शासन निर्णया नुसार त्यात ५००₹  वाढ करण्यात आली आहे. जेणे करून वृध्द निराधार  नागरिक वृद्धापकाळत स्वावलंबी होतील. पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जाऊन अर्ज नोदणी करावा. तुम्ही यासाठी ऑफलाईन अर्ज देखील करू शकतात.

snjay gandhi niradhar pention v shrvan bal yojana - mandhan vadh
snjay gandhi niradhar pention v shrvan bal yojana - mandhan vadh 



snjay gandhi niradhar pention v shrvan bal yojana - mandhan vadh 



Shrvan bal yojana mandhnat vadh 

संजय गांधी निराधार पेन्शन योजनेत व श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेत दरमहा दर महा ५००₹ वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या आधी या  दोन्ही योजनेत दर महा १०००₹ अर्थसहाय्य करण्यात येत असे. आता त्यात ५००₹ वाढ करण्यात आल्याने ते १,५००₹ इतके करण्यात आले आहे. एक अपत्ये असलेल्या विधवा लाभार्थींना  सध्या १००० हजार १००₹ आणि दोन अपत्ये असलेल्या लाभार्थींना १००० हजार २००₹ येवढे मासिक अर्थसाहाय्य देण्यात येते. यात अनुक्रमे ४००₹ व ३००₹ अशी वाढ करण्यात आली आहे. सध्या या दोन्ही योजनांत मिळून जवळपास ४० लाख ९९ हजार २४० लाभार्थी आहेत. निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे २ हजार ४०० कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.



                      वेबसाईट : पहा